आरोग्यधाम
मध्ये उपचार घेतल्याने माझे तीन किलो वजन कमी झाले , तसेच जल-चिकित्सा करूनही थकवा आला नाही, माझ्या दहा दिवसांच्या उपचारात मला सकारात्मक जीवन जगण्याचा मार्ग मिळाला
मासिक पाळीची अनियमितता व ती खूप उशिरा येणे अश्या समस्या भेडसावत असताना एक योग्य
उपचार मिळाल्याने कायम स्वरूपी त्रास कमी झाला गोळ्यांच्या दुष्ट चक्रातून
सुटण्याचा मार्ग मिळाला
सौ शैलजा सिंधुदुर्ग
No comments:
Post a Comment